महाराष्ट्र ग्रामीण
-
अंबरनाथमध्येही 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यांकडूनच अत्याचार; बदलापूर घटनेनंतर तक्रार अंबरनाथ मधील एका भागातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग जुलैमध्ये झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे : बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता बदलापूरजवळील अंबरनाथमध्येही असाच अल्वपयी मुलीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे.…
Read More » -
अजित पवार यांच्या फॉर्म हाऊस बाहेर सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक, बारामतीत खळबळ
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संबंधित घटना ही काल रात्री घडली. अजित पवार यांचं कऱ्हाटी गावात फार्म हाऊस आहे.…
Read More » -
‘आधीच भेकडं शिंदेकडे गेलेत, आणखी काही असतील त्यांनीही जावं’, उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाषणंत मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट…
Read More » -
‘अभिषेकला विश्वासघाताने संपवले’, वडील विनोद घोसाळकर यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : “माझा मुलगा अभिषेकची विश्वासघाताने निर्घृण हत्या करण्यात आली. हा माझ्या कुटुंबावरील मोठा आघात आहे. आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.…
Read More » -
मोदींनी चलता है कल्चर पूर्णपणे संपवलंय का?; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
नवी दिल्ली | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असून राजमधानीमध्ये सुशासन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सुशासनाचं महत्त्व…
Read More » -
विरोधकांच्या राजकारणामुळे मोदी व्यथित होत होते… मनसुख मांडविया यांनी सांगितल्या कोव्हिड काळातील आठवणी
नवी दिल्ली : कोव्हिडच्या काळात देश संकटातून जात होता. त्यावेळी विरोधकांना राजकारण करण्याची गरज नव्हती. पण विरोधक राजकारण करत होते. पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
राजकीय वर्तुळात खळबळ, आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पीएम मोदींची भेट
लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी भाजपकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. एकीकडे इंडिया आघाडीतून प्रादेशिक पक्ष बाहेर पडत असताना…
Read More » -
‘गाडीखाली श्वान आला तरी, ते…’ अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : “एका तरुण नेत्याच अशा पद्धतीने निधन व्हाव हे अतिशय गंभीर आहे. काही लोक या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न…
Read More » -
तर त्याच्या कानफटात लगावणार; मंत्री गुलाबराव पाटील संतापले
जळगाव : जळगावातील धरणगाव तालुक्यातील हनुमंत खेडा येथे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या…
Read More » -
सुशासन हे जन आंदोलन झालं पाहिजे; विनय सहस्त्रबुद्धे यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली: सुशानस आणि विकास हे दोन्ही शबद् सरकारी शब्द बनू नये. सुशासन हे जन आंदोलन व्हावं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत…
Read More »